February 18, 2026

📚 fliif Reader – मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Home Page 476
मुक्त संवाद

Saloni Art : ओरीगामी चांदणी…

ओरीगामी सुंदर कलाकृती विशेषतः चांदणी कशी तयार करायची ? जाणून घ्या सलोनी लोखंडे जाधव यांच्याकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून..
विश्वाचे आर्त

जाणून घ्या श्रवणद्वाराचा परिणाम

संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून होत आहेत. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते
मुक्त संवाद विशेष संपादकीय

शिववाणी थंडावली

श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

चिंतनपर, विवेचनपर व संत जीवन ललीत वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार परीक्षणासाठी २४ पुस्तके आल्याची माहीती कल्पनाताई काशीद व विश्वासराव मोरे यांच्याकडून परीक्षण पुरस्काराची रक्कम लेखकास
मुक्त संवाद

पुर्वग्रह दुषित..

कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आम्ही या सोसायटीत
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

सांगली परिसरात आढळले हे पक्षी…

पक्षी निरिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सांगलीतील आकाशवाणी परिसरात पक्षी तज्ज्ञ अजितकुमार पाटील यांनी डॉ अनिश कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षण केले. यावेेळी आढळलेले पक्षी व त्यांची ओळख…
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारे पुस्तक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच (दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी) सोलापूर येथे झाले. जनसंपर्क
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग आहेत. कोकणसोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही,
विश्वाचे आर्त

मनशुद्धी कशाने होते ?

मनशुद्धीचे विविध मार्ग आहे. रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक जरी आठवले तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम
विश्वाचे आर्त

अवधानाचे महत्त्व

अवधान ढळता कामा नये. हे अवधान प्रत्येक शिष्याने जपायला हवे. हे ज्याला जमले. त्या शिष्याला सर्वसुखे प्राप्त होतात. आत्मज्ञानाचे सुख त्याला प्राप्त होते. ती अनुभूती
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓