November 15, 2025
Home » तेजस प्रकाशन

तेजस प्रकाशन

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर – डॉ. राजन गवस

सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. शिरोळ येथे...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मेंढपाळ संस्कृतीची ओळख सांगणारे : कातरबोणं

प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक...
काय चाललयं अवतीभवती

इतिहासातल्या नोंदी विना धनगरी संस्कृतीच मरण अधिक क्लेषदायक

प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादनकातरबोणं, जगभरातील भूकंपचे शानदार प्रकाशन कोल्हापूर – मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखादी संस्कृतीच मरण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी

भरडधान्य पिकांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. जागरूकता वाढल्याने या पिकांची मागणी वाढेल आणि परिणामी भरडधान्य पिके मुख्य पिके म्हणून नावारूपाला येतील. तसेच ‘ग्राहक’...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ

कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी, कृषि विभागातील क्षेत्रिय कर्मचारी आणि...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा

शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न...
मुक्त संवाद

संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…

संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा...
मुक्त संवाद

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून केले आहे. त्यांच्या जीवनाचे आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!