संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा...
संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्राला स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, विषमतेविरूद्ध विद्रोह, श्रम प्रतिष्ठा, ज्ञान पिपासा, ज्ञान मीमांसा व मानवतावाद ही मूल्ये दिलेली आहेत. त्यामुळे संतांचे वाडःमय हे...