दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसं आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला...
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली...
शेती आणि शेतकरी जीवनाशी निगडित अनेक विषयांना शब्दबद्ध करणारे सिद्धहस्त कथालेखक सचिन वसंत पाटील यांनी “अवकाळी विळखा” या कथासंग्रहातून अस्मानी, सुलतानी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त...