पुणे – शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर यांच्या संयुक्त सहकार्याने झाडीबोली साहित्याचे...
भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला...
महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळी संस्कृती पहायला मिळते. तशीच संस्कृती पूर्व विदर्भात आपल्याला दिसून येते. दंडार हा त्यापैकीच एक लोककलेचा प्रकार होय. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दंडार...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंताचे थोर अनुयायी कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने तेच विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे बंडोपंत बोढेकर सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य...
कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम...
झाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे....
भाषेला लोकाश्रय निर्माण केला तरच मायबोली तरणार आहे असा सूर मायबोली परिसंवादात वऱ्हाडी कवींनी व्यक्त केला. दानापूर येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये बोली...
दानापूर (जि. अकोला) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अंतर- मंतर या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406