कोणतीही भाषा वृद्धिंगत होण्यासाठी त्या भाषेतल्या बोलींचे संवर्धन होणे गरजेचे असते. कारण कोणत्याही प्रमाण भाषेचे खरे सौंदर्य तिच्या बोलींमध्ये दडलेले असते, असे प्रतिपादन खानदेशातील ज्येष्ठ...
भाषेला लोकाश्रय निर्माण केला तरच मायबोली तरणार आहे असा सूर मायबोली परिसंवादात वऱ्हाडी कवींनी व्यक्त केला. दानापूर येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये बोली...