जुन्या झालेल्या मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जातो. प्रत्येक वास्तूच्या कालामर्यादा या ठरलेल्या असतात. त्यानंतर त्या पाडून नव्याने त्यांची उभारणी करण्याची गरज असते. या नव्या वास्तूमुळे विचारातही...
चांगल्या गुणांबरोबरच वाईट गुणही आपल्यामध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यांनाही पोषक वातावरण मिळाले की तेही प्रकट होतात. यासाठीच संगत ही महत्त्वाची आहे. चांगल्या संगतीमध्ये आपल्यातील चांगल्या गुणांची...
रोजरोजच्या कटकटीमधून आपणास होणाऱ्या त्रासातून मनाला थकवा जाणवतो. यासाठी ठराविक कालावधीनंतर अन्य वातावरणात फिरण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मनात येणारे विचार त्या कटकटीपासून दूर जातात. वेगळ्या...
मित्र-मैत्रिणीमध्येही प्रेमाचे नाते असते. जीवनात प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी मिळायला भाग्य लागते. प्रेम म्हणजे वासना नव्हे हे मात्र येथे लक्षात घ्यायला हवे. अर्जुन अन् कृष्णाची मैत्री...
देहाला विसरायचे याचा अर्थ देहाला त्रास द्यायचा असे नाही. देहाची काळजी घ्यायची नाही असा नाही. देहाला त्रास देऊन साधना करायची नाहीये. उलट देहाला त्रास दिल्यास...
आई सुद्धा मुलांना सर्वच गोष्टी सांगते असे नाही. काही गोष्टी या नात्यातही गुप्त ठेवल्या जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात. सुरक्षेचा, मुलांच्या प्रगतीचा विचार असू...
भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक गुरु-शिष्य परंपरा आढळतात. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. विविध जाती धर्माचे लोक येथे राहातात. या सर्वांमध्ये अशा गुरू-शिष्य परंपरा पाहायला मिळतात....
अर्जुनाला गीतेचे तत्त्वज्ञान समजत आहे. तो ते घेण्यासही उत्सुक आहे. तरीही भगवंत त्याची अधूनमधून परिक्षा घेऊन त्याची चाचपणी करत आहेत. त्याला हा विषय किती समजला...
अध्यात्म हे तोंडपाठ करून समजत नाही. ओव्या पाठ असतात. श्लोक पाठ असतात. अभंग सुद्धा सुरात गाण्याची सवय असते. न पाहाता सुद्धा ते तोंडपाठ असतात. पण...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406