February 5, 2025

शिवाजी विद्यापीठ

काय चाललयं अवतीभवती

छत्रपतींनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही – कुमार केतकर

सार्वभौम स्वराज्याची संकल्पना जागतिक स्तरावर सुद्धा अस्तित्वात नसण्याच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी त्या संकल्पनेवर आधारित स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक आदेशात, निर्णयात रयतेच्या हिताचा, कल्याणाचा विचार...
गप्पा-टप्पा

डॉ. यशवंत थोरात त्यांच्या लेखनातून माणूसपणाचे अधोरेखन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या पुस्तकावर प्रा. रणधीर शिंदे यांचे मनोगत… डॉ. रणधीर शिंदे...
काय चाललयं अवतीभवती

हालमत संस्कृती संवर्धन शिबिरात लोककलांचे सादरीकरण (व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीने कोल्हापूर येथील सकल धनगर समाज आणि कुपवाड येथील श्री हालमत सांप्रदाय मंडळा यांच्यावतीने कसबा बावडा...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. रणधीर शिंदे, प्रा. विलास वैद्य यांना काव्यपुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ रणधीर शिंदे आणि प्रा. विलास वैद्य यांना पुरस्कार औरंगाबाद : ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ व्यासंगी समीक्षक डॉ. रणधीर...
विशेष संपादकीय

भारतीय भाषा संमेलनाची गरज

अशा या साऱ्या भाषा भगिनी एकाच छताखाली संमेलनाच्या रुपाने आणता आल्यास या भारतीय भाषांत एक वेगळा प्रवाह निश्तितच उत्पन्न होईल. यामुळे भाषांच्या संवर्धनास चालना मिळेल....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?

पाणी हे केवळ मानवाच्या नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. पाण्याची गरज ओळखून मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसीत होत गेली. सुरुवातीपासून निसर्गाच वरदान लाभलेला कोल्हापूर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही....
काय चाललयं अवतीभवती

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन...
मुक्त संवाद

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद !

दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले ! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा...
मुक्त संवाद

डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला

हे पुस्तक एकीकडे डॉ .आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचे भाष्य करते आणि दुसरीकडे फुले- आंबेडकर स्त्रीवादाचे प्रकटीकरण करते. प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन,संचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!