February 6, 2025

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

संत माहेर माझें…

प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे....
मुक्त संवाद

परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा

मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या...
काय चाललयं अवतीभवती

समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर

पंढरपूर येथील समीक्षा पब्लिकेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. समीक्षारत्न साहित्य पुरस्कार २०२१ चे...
विश्वाचे आर्त

मौनातून आत्मज्ञान विकास

मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते....
मुक्त संवाद

गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !

दांडिया आणि गरबा ही नृत्ये त्यांच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे जगभर अधिक पसरली. त्याचे फार मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आणि व्यावसायिक आयोजन केले जाते. त्यामुळे कपडे, दागिने, ध्वनी...
मुक्त संवाद

वास्तवाचे उत्कट दर्शन घडविणाऱ्या कथा

मातृव्यथा या कथासंग्रहातील सर्वच कथा लेखिकेच्या सभोवताली घडलेल्या घटनांशी संबंधित असून वास्तवाचे उत्कट दर्शन घडविणाऱ्या आहेत. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर अनुभवांच्या बीजाला तावून –...
विश्वाचे आर्त

धनाचा अहंकार…

पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.  राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 ऐसेनि धना विश्‍वाचिया ।...
मुक्त संवाद

माणुसकीच्या स्नेहाळ आभाळाकडे पाहण्याची एक मर्मज्ञ नजर….गवाक्ष

शेतकरी राजा…उठ ! या लेखाची एक संवादी अशी दिर्घ कविताच, आपल्याला अनुभवायला येते, सांप्रत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे, दुःखद संदर्भ या लेखात सापडतात. राजा म्हणून...
विश्वाचे आर्त

जन्माचा खरा उद्देश 

आता आयुष्यही शंभरवर्षांचे राहीलेले नाही. शंभरवर्षे जगू याची शाश्वती देऊ शकत नाही. वनात, हिमालयीन रांगात राहणारे दिर्घायुषी असू शकतात कारण तेथे पर्यावरण अन् जीवनाच्या धकाधकीची...
विश्वाचे आर्त

खरा धर्म कोणता ?…

दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!