भारतीयांत जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. तसे कारणही आहे. आपल्याकडे सधनता आहे. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे. वाळवंटीप्रदेश आहे....
गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. डॉ श्रीकांत पाटील संभाजी चौगले लिखित...
वाडिया उद्योग समूहाच्या ” गो फर्स्ट ” विमान सेवा कंपनीने स्वतःहून दिवाळखोरीसाठी अर्ज केला. त्यांनी अचानकपणे सर्व उड्डाणे रद्द करून प्रवाशांना “अधांतरी” टांगले. कंपनी सुरू...
वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी...
मुंबई – ‘फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री (FOCT) पाम क्लाइम्बर्स’ म्हणजेच ताडामाडावर चढणाऱ्या लोकांना ‘पाडल्या’ असे म्हणतात. नारळांच्या उंच झाडावर चढून फळे पाडण्याचं काम कुशलतेने करणाऱ्या...
मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. आदिनाथ यशवंतराव पवार...
पुण्यातील आयुका चे संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर हे पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद...
ब्रह्मज्ञान साक्षात विश्रांतीला येते असा शिष्य आपण व्हायला हवे. अर्जुन आपण व्हायला हवे. अर्जुन होऊनच आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्जुनासारखे स्थितप्रज्ञ, सदैव जागरूक, दक्ष...
अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर...
मराठी भाषेतील अशाप्रकारचे जिल्हास्तरीय कातळशिल्पांचा अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पहिलेच पुस्तक असून पुस्तकाच्या एकंदरीत मांडणीतून सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा उलगडत जाणारा प्रवास व त्यांचे महत्त्व लक्षात येते....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406