कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०१९ ते २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले...
गोवा टपाल विभागाने भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचे केले आयोजन गोवा टपाल विभागाने, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त, भारतातील भाषा आणि...
संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्राला स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, विषमतेविरूद्ध विद्रोह, श्रम प्रतिष्ठा, ज्ञान पिपासा, ज्ञान मीमांसा व मानवतावाद ही मूल्ये दिलेली आहेत. त्यामुळे संतांचे वाडःमय हे...
संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व. श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने...
प्राण्यामध्ये सत, रज, तम हे त्रिगुण असतात. हे गुण प्रत्येक प्राण्याच्या वाट्याला आलेले आहेत. त्यात बदल होत नाही. पण त्याची तिव्रता कमी जास्त करण्याचे प्रयत्न...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुरु असलेली सोन्याच्या तस्करीची साखळी डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे उध्वस्त केली. या...
स्त्रीचे शोषण आजही थांबलेले नाही. जन्मलेल्या अपत्याचा बाप कोण आहे हे स्त्रिला लपवून ठेवावे लागते. ते अपत्य ठराविक वयाचे झाल्यावर त्यालाही आपला बाप कोण याची...
स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येक जण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्त्विक ठिकाणे मिळणार...
वाचनकट्टा साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर कोल्हापूर : वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने सन २०२२ पासून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. यानुसार सन २०२२...
इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406