गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आय.सी.आर.ई. डिप्लोमा कॉलेजमधील अत्यंत प्रामाणिक सेवक यशवंत शंकर मोरे नुकतेच आपल्यातून निघून गेले. मोरे कुटूंबीय अत्यंत प्रेमळ.डॉ. जे. पी. नाईक, चित्राताई...
साधारण 1972-73 चा काळ, शालेय जीवनाचा मंतरलेला काळ आणि याच काळात चित्रपटांचे आपसूकच खूप आकर्षण वाटायचे. त्या वेळी स्क्रीन नावाचे साप्ताहिक दर रविवारी प्रकाशित व्हायचे...
कोरोना महामारीतून मुक्त झाल्यानंतर सुध्दा डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी लोक,सफाई कामगार आणि शेतकरी या सर्वांचे स्थान अढळ राहण्यासाठी सर्वांनी...
पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम ( कवी राम बेनके) अंगणात थेंबांच थैमान चाललं होतं मातीनं वाऱ्याला गंधाचं देणं दिलं होतं पहिल्या पावसात पहिलं प्रेमं गुलाबी हातांचा...
पृथ्वीतलावरील मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो ,अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख...
आज मदर्स डे. खुप जण आईवर तिच्या महतीवर लिहीतीलच. मी मात्र उद्याच्या होऊ घातलेल्या आईसाठी…आणि माझ्या आईपणाच्या अनुभवातून मत मांडणार आहे. आपल्या आईने आपल्याला जन्म देऊन...
कशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये ? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406