February 15, 2026
Home Page 322
कविता व्हिडिओ

मातीतली गाणी…पेरणीची लोकगीते

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर चिखल पेरणी केली जाते. अती पावसाच्या या भागात धो धो कोसळणाऱ्या पावसात बाहेर पडणे सुद्धा कठीण असते अशा या पावसात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

ऊसाच्या उच्च उत्पादनासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान सांगणारा मार्गदर्शक ग्रंथ

ऊसाच्या उच्च उत्पादनाची हमी (हाय प्राडक्टिव्हिटी गॅरंटी) देऊन, शेतकऱ्यांना त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची रीत (प्रोटोकाल ) पायरी पायरीने समजाऊन सांगण्यासाठी लेखकांनी या ग्रंथात उत्कृष्ट प्रयत्न केला आहे.
विश्वाचे आर्त

विश्वाच्या, सृष्टिच्या निर्मितीचे रहस्य

विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे ऋषींनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा विचार त्यांनी नमूद
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय दशा झालेली आहे ती पाहता खरोखरीच चिंता वाटते. कारण राज्याचे राजकारण देशाला दिशा देणारे असते. येणाऱ्या काळात २०२४ साली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते 
विशेष संपादकीय

जीएसटी – कुछ खुषी कुछ गम !

मोदी सरकारने अंमलात आणलेल्या सेवा व वस्तू कर कायद्याला (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट – जीएसटी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच अप्रत्यक्ष करप्रणाली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा

शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न
विश्वाचे आर्त

नावातून, नामातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाची जागृती

दुर्योधन हे नाव सहसा कोणतेही नातेवाईक व आईवडील ठेवत नाहीत. दुर्योधन हे नाव आठवताच दुष्ट, दुराचारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहाते. इतके हे नाव बदनाम झाले
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

जन्नत-ए-कश्मिरच्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग !

काश्मिर सफर ‘जन्नत-ए-कश्मिर’ च्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग! गुल म्हणजे फूल ! फुलांचा मार्ग..म्हणजेच गुलमर्ग होय. सर्वधर्मसमभाव राखणारे एकमेव ठिकाण ‘जन्नत-ए-कश्मिर’ चे सर्वात सुंदर ठिकाण असे गुलमर्ग
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓