February 15, 2026
Home Page 326
फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रेशीम उत्पादनातून तानाजी झाला लखपती

कोल्हापूर जिल्हा हा ऊस पट्टा म्हणूनच ओळखला जातो पण येथे आता रेशीम शेतीतूनही शेतकरी लखपती होत आहेत. करवीर तालुक्यातील बेले येथील तानाजी बंडू पाटील यांनी
विश्वाचे आर्त

उत्तम साधनेसाठी हवा योग्य आहार

काहीतरी पोटासाठी खावे म्हणून आहार केला जातो. याचा परिणाम शरीर, मन आणि बुद्धीवरही होतो हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक भाजीपाला,
मुक्त संवाद

सुंदर ते ध्यान

हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकार : एक परिपूर्ण पण दुर्लक्षित संकल्पना

नागरी जीवनाच्या मर्यादा व समस्या आज अगदी सुस्पष्टपणे दिसू लागल्या असून आता नागरी-विकास नव्हे तर “परिसर वैशिष्ट्यांचा विकास” हाच मंत्र अंगीकारावा लागेल. आणि —- “परिसर वैशिष्ट्यांचा
मुक्त संवाद

सावळे सुंदर रूप मनोहर…

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली‌‌. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली
काय चाललयं अवतीभवती

मराठी कवितासंग्रह संकलनाची लिम्का रेकॉर्डसकडून दखल

३००० वर मराठी कवितासंग्रह संकलनाची लिम्का रेकॉर्डसकडून दखल केवळ एक छंद म्हणून केलेल्या कवितासंग्रहाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्सने घेतली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी डॉ.
मुक्त संवाद

पडशीची वारी…

आज वारी विस्तारते आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर वारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा वारकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी विचार करावा. कमीत कमी गरजा,
कविता

मार्कलिस्ट

गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता… मार्कलिस्ट पहिल्या पहिल्या पानावरअसेल जरी छापलंजाहिरातीच्या माघेसांगा कोण लपलं नाराजीचे “नटसंम्राट”सारेच खास झालेऐकशे पंचावन्नवालेपस्तीसवर पास झाले “तो मी नव्हेच”“नागपुरी तडका”
विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन
मुक्त संवाद

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓