February 17, 2026
Home Page 356
विश्वाचे आर्त

अनुभवातूनच ज्ञानेश्वरीचे सार समजते

विद्या विनयाने शोभते. विद्वत्ता आहे, पण विनय नसेल तर त्या विद्वतेचा उपयोग नाही. वारकरी यासाठीच श्रेष्ठ आहे. तो त्याच्या विद्वत्तेचे प्रदर्शन कधी मांडत नाही. आपणाला
मुक्त संवाद विशेष संपादकीय

बंजारा भाषागौरव गीत भाषेचे वैभव अन् अस्मिता जागविणारे

जागतिक मातृभाषा दिनानिमित्त… देशभरातील बंजारा तांडा नगरीत , गोरगडावर बोलली जाणारी , आचारविचारांचे आदानप्रदान करणारी, मनातील भावनांचे प्रचलन करणारी, करोडो जनांच्या मुखी असणारी , जीवा
काय चाललयं अवतीभवती

डोंबिवलीच्या काव्यरसिक मंडळाचे पुरस्कार जाहीर

शशिकांत हिंगोणेकर, मंदाकिनी पाटील, आबासाहेब पाटील, सरिता पवार, हर्षदा सुंठणकर, एजाज शेख, निशांत पवार यांचा साहित्यकृतींची निवड डोंबिवलीः येथील काव्यरसिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या कै. अनिल
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

विद्रोही जाणिवांतील युद्धरतता

कवितेच्या माध्यमातून ज्ञात झालेला इतिहास आपणास व वंचित सभोवतालास जागण्याची, जगण्यासाठीची प्रेरणा देतो. त्यासाठीच आपण पॅंथर काळातील कवितेचे, तिच्या मोठ्या प्रमाणातील निर्मितीचे प्रयोजन बेदखल करू
विश्वाचे आर्त

कर्माच्या त्यागामागची भूमिका कोणती ?

कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्य आहे ? अशामुळेच अहंकार,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नको पिझ्झा बर्गर…नियमित खा भगर !

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष भगरीला लोहाचा एक उत्तम पुरवठा करणारा धान्य प्रकार म्हणून बघितले जाते. 100 ग्रॅम भगरीत आपणास 18.6 ग्रॅम लोह प्राप्त होवू शकते. ॲनिमिया,
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिनेत्री माधुरी पवार हिने अजिंक्यतारा गडावर स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी वीरपत्नी तसेच सैनिक बांधवांचा सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले
गप्पा-टप्पा

संस्कृतमध्ये पिझ्झा, मॅगीला काय म्हणतात ? हे शब्द कसे तयार झाले ? जाणून घ्या…

नवे संस्कृत शब्द कसे तयार होतात ? आज जगात अनेक नवे पदार्थ तयार होत आहेत. या सर्व पदार्थांचे संस्कृतमध्ये शब्द तयार केले जाऊ शकतात. ते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?

येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते
विश्वाचे आर्त

मनाला चांगल्या गोष्टीचे व्यसन लावण्याचा करा प्रयत्न

व्यसन कशामुळे लागते ? याचे प्रमुख कारण विचारात घेतले तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. व्यसनीपदार्थांची, वस्तूची सहज उपलब्धता हेच व्यसन जडण्यामागचे प्रमुख कारण आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓