July 27, 2024
Home » Prashant Daithankar

Tag : Prashant Daithankar

विशेष संपादकीय

रात्रीचा प्रवास…घोर जीवास..!

वाहन अपघात टाळण्यासाठी जो उपाय सांगितला जातो तो म्हणजे ज्या लेन वर वाहतूक आहे त्या लेनवर वाहन न थांबविणे तसेच पुलांवर वाहन न थांबविणे त्याचेही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रेट मिलेट… ज्वारी… ग्रेट फूड …!

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नको पिझ्झा बर्गर…नियमित खा भगर !

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष भगरीला लोहाचा एक उत्तम पुरवठा करणारा धान्य प्रकार म्हणून बघितले जाते. 100 ग्रॅम भगरीत आपणास 18.6 ग्रॅम लोह प्राप्त होवू शकते. ॲनिमिया,...
विशेष संपादकीय

नव्याने शिका वाहतूकवर्तन… !

अपघातात ज्या प्रमाणे मृत्यू होतात आणि जखमी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे होणारे वित्तीय नुकसान हा स्वतंत्र विषय आहे. तरी प्राथमिकता प्राणघातकच नव्हे तर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बाजरी … सूपर से भी उपर फूड ….!

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता टिकवणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे बाजरीचे खास गुणधर्म असल्याने उत्तर भारतात आणि विशेषत: राजस्थानात बाजरीची भाकरी रोज...
विशेष संपादकीय

वाहनाची तंदुरुस्ती… पुढे धोका आहे !

वाहनाची स्थिती महत्वाची कारण ते यंत्र आहे. त्याचा सजग वापर आपण केला तरच आपण सुरक्षित…अन्यथा पुढे धोका आहे. प्रशांत दैठणकर रस्ते आणि सुरक्षितता याचा संबंध...
विशेष संपादकीय

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे आपले गतीवरील नियंत्रण. प्रशांत दैठणकर...
मुक्त संवाद

मातीशी नातं जपणारी मकर संक्रांत

आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व संसारोपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण वाणाच्या रुपातून होते. संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्याचे महत्व आजही अबाधित...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज

राष्ट्रीय युवक दिन विशेष स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार दिले.. आचरणात आणण्यात आधी पिढी आणि सध्याची पिढी देखील कमी पडताना दिसते. कष्टाविण फळ ना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406