May 17, 2026
Home Page 355
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते 
विशेष संपादकीय

जीएसटी – कुछ खुषी कुछ गम !

मोदी सरकारने अंमलात आणलेल्या सेवा व वस्तू कर कायद्याला (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट – जीएसटी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच अप्रत्यक्ष करप्रणाली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा

शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न
विश्वाचे आर्त

नावातून, नामातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाची जागृती

दुर्योधन हे नाव सहसा कोणतेही नातेवाईक व आईवडील ठेवत नाहीत. दुर्योधन हे नाव आठवताच दुष्ट, दुराचारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहाते. इतके हे नाव बदनाम झाले
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

जन्नत-ए-कश्मिरच्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग !

काश्मिर सफर ‘जन्नत-ए-कश्मिर’ च्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग! गुल म्हणजे फूल ! फुलांचा मार्ग..म्हणजेच गुलमर्ग होय. सर्वधर्मसमभाव राखणारे एकमेव ठिकाण ‘जन्नत-ए-कश्मिर’ चे सर्वात सुंदर ठिकाण असे गुलमर्ग
काय चाललयं अवतीभवती

नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’

पुणे : सरहद संस्थेतर्फे 1993 साली सुरू झालेला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार यंदा भारताचे अमेरिकेतील पूर्व राजदूत नवतेज सरना यांना दि. 10 जुलै 2023 रोजी
सत्ता संघर्ष

सेतु निघाले शहरे जोडायला

डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महा मार्गामुळे महाराष्ट्राची
काय चाललयं अवतीभवती

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – देशिंग हरोली ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष कवी दयासागर बन्ने
विश्वाचे आर्त

तप निष्फळ, अस्थिर न होऊ देण्यासाठी…

ज्ञानेश्वरांनी राजस तपाचे गुणधर्म समजावून सांगताना ही ओवी लिहीली आहे. अनेकलोक दांभिकपणे तप करतात. त्यामुळे ते निष्फळ, अस्थिर किंवा मध्येच सुटणारे ठरते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
विश्वाचे आर्त

ज्ञानदानाच्या प्रसादाने तृप्ती

वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406