February 6, 2025

मराठी साहित्य

मुक्त संवाद

साठी पार योगा…

साठी पार योगा वयाची साठी उलटली सत्तरी आलीगडघ्याची वाटी कुरुबुरु लागलीबैस थोडे म्हणु लागली… कधी दुखते खांदा, मानकधी दुखते कंबर पाठदुखणे सुरू जाहले लागोपाठ मानेला...
मुक्त संवाद

कोरोना संकट

तुला कुणी न पाहिलेतरी सारे हतबल जाहलेजयासी तु केलास स्पर्शत्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविलेकाय गुन्हा केला आम्ही ?म्हणुनी संकट आम्हावरी आणिलेकलीयुगात कलीने रुप दाखविलेसंकटावरती मात...
विश्वाचे आर्त

स्वधर्माच्या अनुभुतीसाठी सेवाभाव

साधकांनीही सेवाभाव अंगी जोपासायला हवा. याचा फायदा मनशांत ठेवण्यामध्ये होतो. सेवेतून समाधान मिळते. मनाला शांती मिळते. हे काम खालच्या दर्जाचे आहे. हा भाव काम करताना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं !

उन्हात बर्फाच्या कांड्या विकून आणि घरी असलेला वडीलोपार्जीत डोंगराळ शेतीचा तुकडा पिकविणारा बाप. व्याजाचे पैसे परत करण्यासाठी पोथीतील सोन्याचे मणी विकणारी माय. अशा पालकांचा कवी...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर

‘ श्रीशब्द ‘पुरस्कार जाहीर नेज (ता. हातकणंगले, कोल्हापूर) येथील कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रहसाठी दिले जाणारे ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत....
विश्वाचे आर्त

अध्यात्मातील चमत्काराचे स्वरुप…

चमत्कार म्हणजे शिष्याला खूष करण्यासाठी केलेली जादू नव्हे. अशा जादूने शिष्य अशा बुवांना वश होऊ शकतो. पण हे अध्यात्म नव्हे हे जाणून घ्यायला हवे. यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

बंदिशीचा रसराज…

अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत. राजीव प्रद्माकर बर्वे...
विश्वाचे आर्त

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार....
काय चाललयं अवतीभवती

मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता

मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या...
मुक्त संवाद

किती खरे किती खोटे…

बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या. सौ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!