February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

Dnyneshwari : श्रीगुरूंच्याकृपेचा अमृतमय वर्षाव

अवघड वाटणारी कामेही सद्गुरुंच्या अनुभूतीमुळे सहज होतात. या सहज बोधातूनच श्रद्धेत वाढ होते. सहजतेतून मनाला समाधान वाटते अन् सद्गुरुप्रती विश्वास, प्रेम वाढते. प्रेम हे नित्य...
विश्वाचे आर्त

श्वासाच्या अनुभूतीतूनच दूर होतो मीपणाचा अहंकार

आपण म्हणतो मी हे करतो. मी ते करतो. श्वसनाची क्रिया कोण करते ? ही तर नित्य सुरु असते. हे कर्म तर नित्य सुरुच आहे. म्हणजेच...
विश्वाचे आर्त

मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती

मनात येणारे विचार काही थांबत नाहीत अन् मन साधनेवर नियंत्रित होत नाही. असे का होते ? सर्व काही उपलब्ध असूनही, सर्व प्रकारची काळजी घेतलेली असूनही...
विश्वाचे आर्त

विकारांच्या विषाणूला मारणारी औषधी विषाणूपासूनच…

कामवासना आदी विकार हे मारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिकच भडकतात. यासाठी या वासनेतूनच, त्या विकारातून यावर उपाययोजले जाऊ शकतात. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल...
विश्वाचे आर्त

चांगल्या कामात संघर्ष हा अटळच

कष्टाच्या कामात होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची मानसिकता ही ठेवायलाच हवी. ही मानसिकतचा आपणाला यशाकडे नेते. साधनेसाठीही अशीच मानसिकता ठेवायला हवी. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल –...
विश्वाचे आर्त

विकारांची भेसळ हटवून हवी मनाची शुद्धता

मनाच्या विकासासाठी मनाची शुद्धता ही गरजेची आहे. मनात उत्पन्न झालेली ही तणकटे दूर करणे गरजेचे आहे. ही तणकटे ही आपोआप उगवत असतात. त्याची पेरणी कोणी...
विश्वाचे आर्त

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

कर्म संन्यास आणि त्याग हा विषय समजण्यासाठी तसा खूप कठीण आहे. यात भक्ताला अनेक प्रश्नही पडतात. यासाठी हा विषय तज्ज्ञांकडूनच, आत्मज्ञानी संताकडूनच समजून घेणे कधीही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळाचे महत्त्व विचारात घेऊन उत्पादनाची गरज

साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी उसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन कृषीतज्ज्ञ प्रा. अरूण मराठे...
विश्वाचे आर्त

एकनिष्ठ प्रेमाचा संस्कार

सद्गुरु हे शिष्यावर असेच प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमामुळेच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. सद्गुरुंच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहात असते. सद्गुरुंचे प्रेम हे माते सारखेच...
विश्वाचे आर्त

मनातून मीपणा गेला तरच घडतो खरा त्याग

जितकी संपत्ती अधिक तितकीच सुख-दुःखे अधिक असतात. संपत्ती सुख देते पण त्याबरोबर त्याचा सांभाळ करताना दुःखही सोसावे लागते. साधनेसाठी मनाची शांती ही महत्त्वाची असते. या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!