मंदिरात प्रवेश मिळवून झटपट दर्शन घ्यावे यासाठीही वशिला लागतो. पैसा देऊन झटपट दर्शन घेण्याची पद्धत आज रुढच झाली आहे. झटपट देवदर्शनाने समाधान मिळते की रांगेत...
कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता....
अध्यात्माचे वेड लागावे अशी शिष्याची अवस्था होते. खरं म्हणजे वेडा माणूसच अजरामर इतिहास घडवत असतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्याशिवाय, त्यात वेडे झाल्याशिवाय अप्रतिम अशी कलाकृती...
पानांनी झडलेला हा वृक्ष पुन्हा बहरेल याची यतकिंचितही शक्यता नसते. पण वसंताचे आगमन होतात. वृक्षावर पल्लवीचे अंकुर फुटलेले पाहायला मिळतात. इतके पोषक वातावरण या ऋतुत...
वायू रुपी गुरु अर्थात आपला श्वास, आपला प्राणवायू ऑक्सिजन. जो शरीरात जातो अन् अशुद्ध वायू अर्थात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो. ही क्रिया सुरु असताना उत्पन्न...
अध्यात्म हे परावलंबी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवते. याचा अर्थ स्वयंतेचा विचार अध्यात्म सांगते. स्वावलंबी जीवन जगण्याचा आचार-विचार अध्यात्मात आहे. अध्यात्म हे आत्मनिर्भर बनवणारे शास्त्र...
विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे ऋषींनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा विचार त्यांनी नमूद...
दुर्योधन हे नाव सहसा कोणतेही नातेवाईक व आईवडील ठेवत नाहीत. दुर्योधन हे नाव आठवताच दुष्ट, दुराचारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहाते. इतके हे नाव बदनाम झाले...
ज्ञानेश्वरांनी राजस तपाचे गुणधर्म समजावून सांगताना ही ओवी लिहीली आहे. अनेकलोक दांभिकपणे तप करतात. त्यामुळे ते निष्फळ, अस्थिर किंवा मध्येच सुटणारे ठरते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे,...
वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406