February 7, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

सत्य हाच खरा धर्म

बदल हाच निसर्गाचा नियम आहे, पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते, पण आत्मज्ञान पूर्वी होते,...
विश्वाचे आर्त

दैव अनुकूल झाले, तर….

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे...
विश्वाचे आर्त

आत्मसंतुष्ट रोगप्रतिकारशक्ती हाच मोहाच्या महारोगावरील जालीम उपाय

स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत,...
विशेष संपादकीय

मराठी शब्दांची प्रशंसनीय चळवळ…

मराठी भाषेवर चर्चा होते. यातून महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठीही समजते. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुशंगाने विचार केला तर हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. अशा अनेक मराठी...
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक तेज कशाला म्हणतात ?

आपण आपल्या लहानपणी विविध स्त्रोत्र, आरत्या पाठ केल्या. त्या आजही पाठ असतील. पण त्याचा प्रत्यक्ष जीवनात आपण किती लाभ करून घेतला याचा विचार कधी आपण...
विश्वाचे आर्त

स्वस्वरूपाचा बोध हाच सत्याचा शोध

स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. मी कोण आहे ? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे, पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात...
विश्वाचे आर्त

आयुष्य कशासाठी मिळाले ?

पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा...
विश्वाचे आर्त

एकजुटीने तोडा आमिषाचे जाळे

जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला, तर जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभी...
विश्वाचे आर्त

गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ

साने गुरुजी म्हणतात, भारतात गुरु शब्दापेक्षा सद्गुरु शब्दाचा महिमा आहे. सद्गुरु म्हणजे काय ? गुरु त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणास पुढे पुढे...
विश्वाचे आर्त

क्रोध, अहंकाराच्या विकारावर अशी करा मात…

सण, समारंभ, उत्सव आपण का साजरे करतो ? त्याचे महत्त्व काय ? याचा विचार नव्यापिढीने करायला हवा. काळ बदलला आहे सर्वत्र आधुनिक विचार पुढे आले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!