February 6, 2025

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

मीपणाच्या अहंकारावर मात…

अध्यात्म हे अनुभवाने अनुभुतीने शिकण्याचे शास्त्र आहे. अनुभवाशिवाय अनुभुतीशिवाय ते समजणे कठीण आहे. ती अनुभुती घेण्यासाठी राजालाही सन्यास घ्यावा लागतो. कारण मी पणाचा अंहकार  गेल्याशिवाय...
मुक्त संवाद

ओवी मोक्षपटाची…

दत्तात्रय गिर रामगिर गोसावी यांचा 1997 मध्ये “कमलाई” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच कालचक्र, विचार ज्योत, शतदल, कारगिल काव्य – संध्या, पंचरंगी कविता या...
विश्वाचे आर्त

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे...
विश्वाचे आर्त

कुंडलिनी नावाची तेजःशक्ती…

मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, हृद्यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.  राजेंद्र कृष्णराव...
विश्वाचे आर्त

गुरुकृपेने जीवनात पौर्णिमा…

सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 आलिंगिला...
विश्वाचे आर्त

ज्ञानदानाच्या परंपरेचे अनुष्ठान…

गुरुकडून विद्या घेतल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही, तर त्या विद्येचा उपयोग काय ? त्या अनुग्रहाचा, त्यांच्या आर्शिवादाचा उपयोग काय ? यासाठी...
मुक्त संवाद

पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता

माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणते लाभ मिळणार आहेत ? कोणते उद्योग उभारण्यासाठी...
विश्वाचे आर्त

सद्गुरुंचा प्रसाद…

आईचा हात पाठीवरून फिरल्यानंतर बाळाला लगेचच झोप लागते. प्रेमामध्ये इतके सामर्थ्य आहे. सद्‌गुरुंना नमन केल्यानंतर त्यांनी डोक्‍यावर हात ठेवला, तर शरीरातील सर्व व्याधी दुर होतात....
विश्वाचे आर्त

दुःख, भयाला धैर्याने सामोरे जा

दारिद्र अनुभवल्याशिवाय दारिद्र समजून येत नाही. अचानक आलेले दारिद्र पचवता यायला हवे. यासाठी दारिद्राच्या हालअपेष्ठांचा अनुभव हा जीवनात असायलाच हवा. जीवनात येणाऱ्या चढउतारात तो अनुभव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!