नंदकिशोर भोळे, प्रमोद कोयंडे, डॉ सिसिलाया कार्व्हालो, संयुक्त कुलकर्णी यांच्या साहित्यकृतीस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे पुरस्कार आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे देण्यात...
प्रश्नांची मुळे शोधता आल्यानंतर त्या मुळांची वाढ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा नवी पालवी ही फुटतच राहणार. नवे प्रश्न निर्माण होत राहणार. प्रश्नाचे...
स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ...
गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का ? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का ? मुळात गणेश उत्सवाची संकल्पना...
शेतकरी कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ,आत्मभान देणारी कविता म्हणजे “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं”. कवी हबीब भंडारे यांच्या या चौथ्या कवितासंग्रहात ग्रामीण, मुस्लिम व हिंदु कुटुंबातील...
श्रीगणेशा हा आत्मरुपाच्या अनुभुतीपासून करायला हवा. येथून प्रारंभ केल्यानंतर सर्व विचार आत्मसात होतात. सर्व शक्तींची ओळख होते. सर्व विद्यांचे ज्ञान होते. सर्व विद्या हस्तगत होतात....
चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत....
जीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी...
कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा...
महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भूगोलातही गडकिल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गिरीभ्रमंती करणाऱ्यांना तर आयुष्यभर भटकंती करुनही या किल्ल्यांचे, दुर्गांचे वेड कमी होत नाही. प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य वेगळे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406