सांगली – जिल्ह्यातील कणेगाव येथील कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सन २०१८ पासून जेष्ठ नेते भिमराव आ. पाटील (अण्णा) यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी...
डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद पुण्यातील मैत्री प्रकाशनच्यावतीने येत्या २५ जानेवारीला प्रकाशित होत आहे. पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या...
विशेष आर्थिक लेख दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तो म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल...
वाशिम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत ‘कला-गंगा’ ग्रामीण कादंबरी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन वत्सगुल्म फाउंडेशनने केले आहे. हा पुरस्कार नवोदित ग्रामीण कादंबरीकारांसाठी असून पुरस्काराचे स्वरूप...
गगनगडाप्रमाणेच भुदरगड हा किल्लादेखील भक्ती मार्गातील किल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम किल्ला म्हणून रांगणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावरील देवता, जंगल,...
डॉ. खंडेराव शिंदे यांनी लिहिलेले रुकडी गावचा इतिहास हे पुस्तक म्हणजे खरोखरच रुकडी गावचे गॅझेटिअर आहे. १८० पानाच्या या पुस्तकात शिंदे यांनी चार प्रकरणे केली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406