February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

राग-द्वेष गेल्यास ब्रह्मीचें स्वराज्य

राग-द्वेष नाहीसे झाले तर मनाची स्थिरता सहजच साधता येते. मन स्थिर झाले की साधनेतही स्थिरता साधता येते. साधनेत मन रमण्यास मदत होते. यासाठी स्वतःच्या मनातील...
विश्वाचे आर्त

ब्रह्मज्ञान हेच अंतिम सत्य

ब्रह्मज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. ते मिळविण्यासाठी आवश्यक सर्व पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आता पुढे जाणणे नाही. कारण जाणण्यासाठी काही शिल्लकच राहात नाही. ब्रह्म...
काय चाललयं अवतीभवती

तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर

आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन दानापूर ( जि. अकोला) येथे झाले. दानापूर येथील कै श्यामराव बापू सार्वजनिक वाचनालय, स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि...
विश्वाचे आर्त

गुरुसेवेने जीवास ब्रह्मत्व

सध्याचे जीवन अधिकच गतीमान झाले आहे. पण या गतीमान जीवनात आपण काय करत आहोत. याचे भानही आपण ठेवत नाही. आवश्यक नसलेल्या गोष्टीत आपला वेळ वाया...
विश्वाचे आर्त

कशाने येते मनास स्थिरता ?

आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा...
विश्वाचे आर्त

मनाच्या स्थिरतेसाठी समभावाचा प्रयत्न

हा शत्रू, हा मित्र असा भेदभाव नसावा. शत्रूच्या मनातील शत्रुत्व दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. हा बदल आपण करू शकलो तर आपण आपल्या मनाची...
विश्वाचे आर्त

अभ्यासयोग म्हणजे काय ?

आपला स्वर आपणच ऐकायला शिकले पाहिजे. ही क्रिया सुरवातीला अवघड वाटते. पण हळूहळू त्याची सवय होते. अभ्यासाने यावर यश मिळवता येते. स्वर कसा ऐकायचा ?...
विश्वाचे आर्त

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सो ऽ हं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले...
काय चाललयं अवतीभवती

बोलीभाषेचा जागर

मराठी बोली साहित्य संघ नागपूरच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सात संमेलने पार पडली. आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन हे वऱ्हाड प्रांतातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या...
विश्वाचे आर्त

जप, साधना कशी असावी ?

सोऽ हमचे स्वर मनाच्या कानांनी ऐकायला हवेत. म्हणजे मन त्यात रमवायला हवे. सोऽहमचे बोल बुद्धीच्या डोळ्याने पाहायला हवेत. अशी साधना करायला हवी. राजेंद्र कृष्णराव घोरपडे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!