February 6, 2025

April 2023

काय चाललयं अवतीभवती

अमूल’ विरुद्ध ‘नंदिनी’ – अनावश्यक व दुर्दैवी वाद !

गेले  काही दिवस कर्नाटकमध्ये गुजरातमधील “अमूल”च्या उत्पादनांवर  म्हणजे दूध व दही यांच्या बंगलोरमधील विक्रीवर बंदी घालण्याच्या  मागणीला  राजकीय तसेच प्रादेशिक अस्मितेची फोडणी दिली जात आहे....
विश्वाचे आर्त

एकजुटीने तोडा आमिषाचे जाळे

जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला, तर जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभी...
सत्ता संघर्ष

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
विश्वाचे आर्त

गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ

साने गुरुजी म्हणतात, भारतात गुरु शब्दापेक्षा सद्गुरु शब्दाचा महिमा आहे. सद्गुरु म्हणजे काय ? गुरु त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणास पुढे पुढे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

झाडांच्या वेदना ! ते ही असतात तणावाखाली !

तणावाखाली असणारी झाडे सुखात असणाऱ्या झाडांपेक्षा वेगळा आवाज काढतात, हे या संशोधनाचे सार आहे. लिलाच हॅडनी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. पाणी अपूरे मिळणे,...
कविता

बिघडलेला बाजार

बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिखल वांग बसलं रुसुन. दाळींबाला गेले तडे खुदकन हसुन फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा. रुपायात कोथिंबीर करु लागली टाटा माॅलमध्ये...
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...
सत्ता संघर्ष

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

११ एप्रिल १६७४ ! साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती श्रीशिवाजीराजे चिपळूणच्या दळवटणे (हलवर्ण) येथील लष्करी छावणीकडे गेले होते. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या...
विश्वाचे आर्त

क्रोध, अहंकाराच्या विकारावर अशी करा मात…

सण, समारंभ, उत्सव आपण का साजरे करतो ? त्याचे महत्त्व काय ? याचा विचार नव्यापिढीने करायला हवा. काळ बदलला आहे सर्वत्र आधुनिक विचार पुढे आले...
गप्पा-टप्पा

माझी बोली, माझी कथा पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत

दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलनं मृतवत झालेल्या हिब्रू भाषेला पूनः जिवंत केले, हे उदाहरण आपण ऐकतो. पण त्यांनी नक्की काय केलं ? का केलं ? हा तपशील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!