February 6, 2025

April 2023

काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तेरा वर्षापासून हे साहित्य पुरस्कार देण्यात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदाचा उन्हाळा आल्हाददायकच

यंदा उन्हाळा कसा असेल यावर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेले मत… संपूर्ण उन्हाळ्यातील कमाल तापमान (दिवसाची उष्णता) १. कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व...
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीत अध्यात्मबरोबरच विज्ञान विचारांचेही प्रबोधन

आई आणि मुलाचे जसे प्रेमळ नाते असते असे नाते, अशी ओढ इतर प्राणीमात्राशी आपली असायला हवी. आपली त्यांच्याकडे पाहाण्याची दृष्टी तशा पद्धतीची असायला हवी. जगा...
काय चाललयं अवतीभवती

देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी

देशात दहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली नवी दिल्‍ली – नासा अर्थात राष्ट्रीय विमानोड्डाण तंत्रज्ञान आणि अवकाश प्रशासन विषयक संस्था आणि इस्रो...
काय चाललयं अवतीभवती

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गीताली टिळक यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली असून, गुरुवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पदग्रहण...
मुक्त संवाद

भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक

अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये...
विशेष संपादकीय

जलटंचाईचे  संकट गांभीर्याने घेण्याची गरज

देशातील सध्याचे राजकीय वातावरण सत्तारूढ व विरोधी पक्षांनी गढूळ करून टाकले  आहे.  जनतेला राजकारणाचाच वीट यावा किंवा तिरस्कार वाटावा या पातळीवर सर्वजण उतरले आहेत.  मात्र देशाच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी

वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रबोधनास्तव मनं प्रज्वलित करणारी कविता

ऐंशी पृष्ठांनी व्यापलेल्या या कवितासंग्रहात मुक्तशैलीतील एकूण सदोतीस रचना समाविष्ट करण्यात आलेल्या असून या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील आघाडीचे ख्यातनाम कवी, समीक्षक डॉ. पी. विठ्ठल यांची अभ्यासपूर्ण...
विश्वाचे आर्त

नित्य प्रयत्नामुळेच यशाची सापडते वाट

एखाद्या कामात नित्यपणा असेल, तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!