February 17, 2026
Home Page 264
मुक्त संवाद

सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार

लेखक म्हणून समाजातील सगळीच उतरंड समजून घेणारे सिद्धार्थ देवधेकर हे कोकणातील आजच्या काळातील महत्त्वाचे लेखक आहेत. सर्व समाजाची व्याममिश्रता समजून घेणारा देवधेकर सारखा गुणी लेखक
सत्ता संघर्ष

नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, काय हे…

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांतील प्रचारात एकमेकांवर शरसंधान करण्याची सत्ताधारी व विरोधी पक्षांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयांवर किंवा योजनांवर टीका करणे हे
व्हिडिओ

जोतिबाच्या नावानं चांगभलं…

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्रीजोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय ?

समन्यायी पाणी वाटपाची दिशा हरवली आहे काय? मृद्, मितभाषी पण नेमकेपणाने कोरडवाहू शेतकऱ्याच्या गरिबीचे मूळ शोधणारे, माणसी अर्धा एकर पाणी या सिद्धांताचे जनक, पाणीपंचायतीचे संस्थापक
काय चाललयं अवतीभवती

अरागाम, काश्मीर येथे होणार दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन

 विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजन समितीची घोषणा  पुणे :  सरहद, पुणे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथील प्रस्तावित जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव अरागाम, काश्मीर
मुक्त संवाद

हालवूनि खुंट। आधी करावा बळकट

ज्या खुंटाच्या आधाराने आपणास काही करायचे आहे तो अगोदर हलवून बळकट आहे की नाही ते पाहावे असा व्यावहारिक सल्ला तुकाराम देतात. खूंट घट्ट नसेल तर
गप्पा-टप्पा

आक्रोश आणि आव्हानमय कविता – अंतस्थ हुंकार

‘अंतस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहात एकूण ७४ कविता आहेत. या सर्व कविता लयबद्ध आहेत. कृषिजीवनाशी निगडीत अनेक कविता आहेत व कष्टकऱ्याची पीडा, प्रेम, माणुसकी जिव्हाळा हे
व्हायरल

मराठीतील अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

कामावरून घरी आलो तर मुलगी क्राफ्टचा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी करत होती.म्हंटलं ” काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?फतकल???मध्ये बहिणीकडे
सत्ता संघर्ष

सब का साथ ते मोदी की गॅरेंटी

भाजपचे संकल्पपत्र ही मोदींची गॅरेंटी आहे, यावर पक्षाचा अधिक भर आहे. २०१४ मध्ये पक्षाच्या घोषणापत्रात मोदी हा शब्द ३ वेळा होता, यंदाच्या संकल्पपत्रात ६५ वेळा
विश्वाचे आर्त

विचारांचा अवतार अविनाशीच…

आपले मन हे वेगवेगळ्या विचारात अडकलेले आहे. त्यामुळे ते सतत विचलित होते. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनातील चंचलतेमुळेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होण्यात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓