शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचारशक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न
मराठीची एक प्रगत बोली – मालवणी एक काळ असा होता की, ‘या बोलीतून संभाषण केले तर गावंढळपणाचे वाटायचे’, पण पुढे-पुढे अनेक मान्यवर लेखकांनी आपल्या साहित्यकृतीतून
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स , सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय द्वारा संयुक्तपणे आयोजित ‘कला कुंभ- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या सौजन्याने येत्या बुधवारी (26,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांना भावपूर्ण वंदन. या निमित्ताने लोककवी कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांची कविता… समई मानवतेची
शस्त्रांनी देशाची बलाढ्यता सिद्ध होते. पण आत्मज्ञानाने मानव देहाची बलाढ्यता सिद्ध होते. शस्त्राने देश जगात बलाढ्य होईल. पण त्यात दहशत असेल. ही बलाढ्यता केव्हाही नष्ट
कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्यावतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ न शकल्याने २०१९ चे बालसाहित्य
भारत काकडी आणि खिऱ्याचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात (2020-21) भारताने
ग्रंथाच्या निमित्ताने समीक्षक म्हणून बन्ने यांची नवी ओळख – डॉ. रवींद्र ठाकूर साहित्यिक दयासागर बन्ने यांनी ‘समकालीन साहित्यास्वाद’ या ग्रंथात २०११ ते २०२१ या कालखंडात
अहंकाराने, मीपणामुळे, हेकेखोरपणामुळे स्वतःचे नुकसान का करून घ्यायचे हा विचार करायला हवा. पण हा अहंकार, मीपणा सहज जात नाही. हे जावेत यासाठीच काही नियमांचे पालन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406