February 15, 2026
Home Page 318
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं तुमचं आमचं आता पटायचं न्हायदचकुन झोपेतुन उठायचं न्हाय लबाड तुमचं थोबाडमारत असते बाता ,त्याच त्याच उखळाततोच तोच बत्ताकोळशानं गिरवतातुमचाच कित्ता ,धर्म बांधुन वेशीलाभोगुन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळाचे महत्त्व विचारात घेऊन उत्पादनाची गरज

साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी उसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन कृषीतज्ज्ञ प्रा. अरूण मराठे
काय चाललयं अवतीभवती

साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन

साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन ‘सा कला विमुक्तये !’ हे ब्रीद घेऊन साहित्य, नाट्य, संगीत अशा सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीची पश्चिम
कविता

माणूसकी

चिमणी आई व्याली घरासमोरपिल्लं सात तिची सुंदरदीपूला लागला लळा फारचिमणीचा विश्र्वास तिच्यावर फार ॥१॥ पिलू पडे धप्पकन गटारादीपिकाचा जीव कावरा-बावराआरडा ओरडा हाका मारीपिलाला काढल्यावर उड्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

मूलभूत संशोधनाच्या नितीमत्तेलाच चॅट-जीपीटीचा सुरुंग !!

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा जगभर बोलबाला होत आहे. त्याच्या आधारावर सुरू झालेली चॅट जीपीटी सारखी आयुधे आपल्या हातात आली आहेत. जगभरातील तरुणाईला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक

कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे आहेत. साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी ऊसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप अंतर आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन
विश्वाचे आर्त

एकनिष्ठ प्रेमाचा संस्कार

सद्गुरु हे शिष्यावर असेच प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमामुळेच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. सद्गुरुंच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहात असते. सद्गुरुंचे प्रेम हे माते सारखेच
मुक्त संवाद

वडणगेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोहरमची आदर्श परंपरा

आदर्श परंपराची खाण असलेल्या वडणगे गावची हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि गावची सामाजिक सलोख्याचे नाते घट्ट करणारी मोहरमची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावच्या जुन्या जाणत्या लोकांनी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात बुधवारी ( ता. २ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय पुनर्शोधाच्या दिशा या
सत्ता संघर्ष

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓