February 16, 2026
Home Page 337
काय चाललयं अवतीभवती

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

पिंपरी चिचवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विविध विभागातील साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. कादंबरी विभागात डॉ. स्मिता दातार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कादंबरी, ललित,
मुक्त संवाद

वैशाखवणवा

वैशाखवणवा मीही आतुर झाली त्या‌ पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत सख्यासवे प्रीतीच्या झुल्यावर झुलायला… मोहरायला……!! आणि तोही सज्ज झालाय आतुरल्या मनाला प्रेमात आकंठ बुडून चिंब
फोटो फिचर संशोधन आणि तंत्रज्ञान

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा

आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित
फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दिनदर्शिकेतून उगवतात रोपे…अनोखा उपक्रम

गेल्या चार वर्षात दिनदर्शिकेतून विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात जागृती संदेश, पाणी वाचवा, झाडे जगवा, सेंद्रिय खत, उर्जा बचत, गडकोट किल्ले संवर्धन अशा विविध
कविता व्हायरल

शेपटी…

गोफणगुंडा शेपटी राजकारणात शेपटी असावीम्हणजेआपल्या सोईने घोळता येते.घोळता नाही आली तरीबुटावर लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठाजनतेला कळवली जातेवांझ झालेली म्हैससुद्धाराजकारणात फळवली जाते -शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
काय चाललयं अवतीभवती

अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस

अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस सर्वसमावेशक मानवतेचा पुरस्कार, बहुसांस्कृतिकता, बहुआयामी जीवनदृष्टी, भाषा व संस्कृती तसेच व्यक्तिंचे नेमके विशेष
विश्वाचे आर्त

दैव अनुकूल झाले, तर….

मीपणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. कारण आता मला समजले आहे, हे मी जरी लिहीले असले तरी मी या ठिकाणी निमित्तमात्र आहे. प्रत्यक्ष हे
विशेष संपादकीय

सर्वाधिक लोकसंख्या-  आव्हान नव्हे संधी !

संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच  जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला.  त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक  म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या निकषावर
विश्वाचे आर्त

आत्मसंतुष्ट रोगप्रतिकारशक्ती हाच मोहाच्या महारोगावरील जालीम उपाय

स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत,
काय चाललयं अवतीभवती

अमळनेरला होणार ९७ वे मराठी साहित्य संमेलन

साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने भारतीय संस्कृतीच्या विचारांना निश्चितच उजाळा मिळेल. आंतरभारतीची संकल्पना विचारात घेऊन या संमेलनात अन्य भाषेतील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓