पिंपरी चिचवड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विविध विभागातील साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. कादंबरी विभागात डॉ. स्मिता दातार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कादंबरी, ललित,
आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित
गेल्या चार वर्षात दिनदर्शिकेतून विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात जागृती संदेश, पाणी वाचवा, झाडे जगवा, सेंद्रिय खत, उर्जा बचत, गडकोट किल्ले संवर्धन अशा विविध
गोफणगुंडा शेपटी राजकारणात शेपटी असावीम्हणजेआपल्या सोईने घोळता येते.घोळता नाही आली तरीबुटावर लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठाजनतेला कळवली जातेवांझ झालेली म्हैससुद्धाराजकारणात फळवली जाते -शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
अवलोकन आणि व्यक्तिविशेष हे दोन्ही ग्रंथ हा महत्त्वाचा दस्तावेज: डॉ श्रीपाल सबनीस सर्वसमावेशक मानवतेचा पुरस्कार, बहुसांस्कृतिकता, बहुआयामी जीवनदृष्टी, भाषा व संस्कृती तसेच व्यक्तिंचे नेमके विशेष
संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या निकषावर
स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही, हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत,
साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने भारतीय संस्कृतीच्या विचारांना निश्चितच उजाळा मिळेल. आंतरभारतीची संकल्पना विचारात घेऊन या संमेलनात अन्य भाषेतील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406