🌹 गुलाब शेतीमधील छाटणी 🌹 फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला ‘छाटणी’ म्हणतात. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत.
समाजजीवनात आपण नेहमी असे पाहत असतो. बर्याचदा स्त्रीची, पत्नीची चेष्टा/कुचेष्टा होते. कारण काहीही चालतं. पुरुषाची/पतीचीही चेष्टा होते; नाही असं नाही, पण दुय्यम दर्जाचे विनोद स्त्रियांवरतीच
माझे चौथे आध्यात्मिक गुरु प्राचार्य भगत यांचे निधन झाल्याचे कळाले आणि नयन पटलावर त्यांच्या आठवणीच्या चित्रे तराळली. अस्वस्थ झालो आणि अश्रूंनी भावनेला वाट मोकळी केली.
सोलापूर येथील निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अध्यक्षा शिवांजली स्वामी व सचिंव उत्तरेश्वर मठपती यांनी हे पुरस्कार जाहीर केले. या
साधना करताना शरीर अवघडल्यासारखे होते. अनेक ठिकाणी वेदना उत्पन्न होतात. बऱ्याचदा शरीर जड होते. अशामुळे साधनेवर याचा परिणाम होतो. या घटनांनी मनात भय उत्पन्न होते.
रत्नागिरी येथील मत्स्यालयाला व संग्रहालयास भेट दिल्यास आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. त्यासाठी आपले रत्नागिरीत निश्चितपणे स्वागत आहे.. एक पर्यटक..अभ्यासक..जिज्ञासू अन् विद्यार्थी म्हणून..! प्रशांत सातपुतेजिल्हा
फसवणूक होऊ नये यासाठीच दक्षता, जागरूकता ही महत्त्वाची आहे. अनेकदा आपण आमिषांना बळी पडतो. यापासून दूर राहाण्यासाठीच योग्य ती खबरदारी ही घ्यायला हवी. जागरूक राहूनच
🧅 कांदा – अन्नद्रव्ये व्यवस्थापन 🧅 अपेक्षित उत्पादन येण्यास कांदा पिकासाठी प्रति एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. शेणखत पसरवून नांगरट करून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406