May 16, 2026
Home Page 336
विशेष संपादकीय

अर्थव्यवस्थेच्याबरोबरच कोट्याधिशांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड – आयएमएफ) जागतिक अर्थव्यवस्थेचा ताजा अहवाल नुकताच जाहीर  झाला.  करोनाच्या  धक्क्यातून जागतिक अर्थव्यवस्था अजूनही संथगतीने प्रगती करत आहे. 
विश्वाचे आर्त

स्वानुभवासाठीच हवे वैराग्य

मनातील विषयांची शुद्धताही अशीच करायची आहे. मनातील विषय योग्य गोष्टीत मिसळायला हवेत. देहातील विषय हे त्यात विरघळायला हवेत. मनातील राग, द्वेष, वासना आदी सर्व विकार
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा संशोधन आणि तंत्रज्ञान

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक मराठ्याच्या हृद्ययात स्वराज्य निर्मिले – जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवर नव्हे, तर प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.
चलचित्र मुक्त संवाद

जगाचे उत्पत्ती स्थान म्हणजेच आदिशक्ती

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते |आज नवरात्रीस प्रारंभ.या नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते. सौ. पुष्पा सुनीलराव वरखेडकरमाजी पर्यवेक्षिका
कविता

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

श्रीमंतांच्या यादीतआले पुनः तेच तेत्यांच्या संपत्तीत बघाकिती वाढ झालीअब्जाधीशांच्याहीयादीत बघा कशी भर पडलीपण समृद्धी त्यानेनेमकी कोणाची वाढली? कधी तरी तरसांगा नामाझ्या संपत्तीत भरकधीच का नाही
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!

जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा लागतो किरणकुमार मडावीगझलकारमोहदा, ता.केळापूर, जि.यवतमाळ.
मुक्त संवाद

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

“काव्यप्रदेशातील स्त्री” हा किरणकुमार डोंगरदिवे यांचा समीक्षाग्रंथ धुळे येथील अथर्व प्रकाशनने २०२२ मध्ये प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ ५०६ पृष्ठांचा आहे. यात सह्यात्तर कवी-कवयित्रीचा समावेश
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पपई फळपिकामधील कार्यक्षम अन्नद्रव्ये नियोजन

🥑 पपई फळपिकामधील कार्यक्षम अन्नद्रव्ये नियोजन 🥑 केळी फळपिकानंतर सर्वात जास्त उत्पाद्कीय क्षमता असलेल्या पपई पिकाची लागवड आपल्या संपूर्ण राज्यात होते. सर्वसधारणपणे जुन-जुलै, फेब्रुवारी –
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !

विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेल्या दुष्काळाने स्वामीनाथन यांना भूकबळीच्या समस्येतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न दिले. त्यासाठी सहज प्राप्त झालेली मोठी मानसन्मानाची प्रशासनातील नोकरी सोडली. त्यांनी संपूर्ण आयुष्य
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडू नयेत असे साहित्य निर्माण व्हावे. : कृषिमंत्री धनंजय मुंडे

१५ वे शब्दगंध साहित्य संमेलन उत्साहात अहमदनगर : शेतकऱ्यांचे दुःख, वेदना सहन करण्याची ताकद तुमच्या साहित्यातून मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची मानसिकताच तयार होऊ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406