February 17, 2026
Home Page 353
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !

भारत आणि भारतीय कंपन्या जगातील कोणत्याही देशांमध्ये व्यापार किंवा व्यवहार करण्यासाठी खुल्या दिलाने तयार आहेत असाच संदेश टाटा समूहाने या ऐतिहासिक मागणी द्वारे दिला आहे.
विश्वाचे आर्त

मनोरथातून, संकल्पातूनच साधते प्रगती 

जीवनात चढ-उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर आडवा येतो, तर कधी खोल दरी येते, पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी
मुक्त संवाद

भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह

परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

गंधगाभारामधून उलघडला कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यावर आधारित ” गंधगाभारा ” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंदिरा
व्हायरल व्हिडिओ

फक्त यात जीवच घालायचे बाकी…

पाहाणाऱ्याला अगदी खरी वाटावी अशी ही कुंभार कलाकारांची कलाकृती सध्या व्हायरल झाली आहे. केवळ यात जीवच घालायचे बाकी ठवले आहे अशी स्तृती केली जात आहे.
विश्वाचे आर्त

दुध एक उत्तम सेंद्रीय खत यावर सखोल संशोधनाची गरज

इजिप्तमधील संशोधकांनी यावर संशोधन केले आणि दुधाचे हे टाकावू पदार्थ उत्तम खत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय घटक असतात. जमिनीत
संशोधन आणि तंत्रज्ञान

मोबाईल ट्राफिकचे टेन्शन !

डिजिटल माध्यमांविषयी चांगले चित्र रंगवले जात असतानाच गेल्या काही महिन्यात जागतिक मंदीचे कारण पुढे करत जगभरातील महत्त्वाच्या डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये कामगार कपात सुरू आहे. माहिती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चार, पाच, सहा मार्च रोजी महाराष्ट्रात उकाड्यात वाढ – माणिकराव खुळे

महाराष्ट्रासह देशातील हवामान अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून वातावरणातील सातत्य अजुन २ दिवस तसेच राहील. पावसाची शक्यता नाही.                    १ उद्या बुधवार १
गप्पा-टप्पा फोटो फिचर व्हिडिओ

भारताचे संविधान गोष्टीरुपात समजून घेण्यासाठी वाचा डॉ. यशवंत थोरात यांची पुस्तके

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या पुस्तकावर डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे मनोगत… डॉ. थोरात हे
गप्पा-टप्पा

डॉ. यशवंत थोरात त्यांच्या लेखनातून माणूसपणाचे अधोरेखन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या पुस्तकावर प्रा. रणधीर शिंदे यांचे मनोगत… डॉ. रणधीर शिंदे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓