May 17, 2026
Home Page 354
विश्वाचे आर्त

अध्यात्मात स्वयंसिद्ध होण्याचा विचार

अध्यात्म हे परावलंबी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवते. याचा अर्थ स्वयंतेचा विचार अध्यात्म सांगते. स्वावलंबी जीवन जगण्याचा आचार-विचार अध्यात्मात आहे. अध्यात्म हे आत्मनिर्भर बनवणारे शास्त्र
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

औषधी गुणांचा झाडोरा

मुलुंड येथील केळकर वझे महाविद्यालयातील प्रा. अमोल पवार यांनी डॉ श्रीकांत पाटील (कोल्हापूर ) यांच्या झाडोरा या बालकवितासंग्रहावर लिहिलेले पुस्तक परीक्षण. जंगलातील औषधी गुणधर्म असणाऱ्या
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पकाल्या:ध्येयनिष्ट संघर्षमय प्रेरणादायी आत्मकथन

लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची
काय चाललयं अवतीभवती

डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांच्या रंधा कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश

छत्रपती संभाजीनगर – रंधा ही भाऊसाहेब मिस्तरी लिखित कादंबरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. मॉडेल कॉलेज
काय चाललयं अवतीभवती

लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर

लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांचे
कविता चलचित्र

मातीतली गाणी…पेरणीची लोकगीते

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर चिखल पेरणी केली जाते. अती पावसाच्या या भागात धो धो कोसळणाऱ्या पावसात बाहेर पडणे सुद्धा कठीण असते अशा या पावसात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

ऊसाच्या उच्च उत्पादनासाठीचे आवश्यक तंत्रज्ञान सांगणारा मार्गदर्शक ग्रंथ

ऊसाच्या उच्च उत्पादनाची हमी (हाय प्राडक्टिव्हिटी गॅरंटी) देऊन, शेतकऱ्यांना त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची रीत (प्रोटोकाल ) पायरी पायरीने समजाऊन सांगण्यासाठी लेखकांनी या ग्रंथात उत्कृष्ट प्रयत्न केला आहे.
विश्वाचे आर्त

विश्वाच्या, सृष्टिच्या निर्मितीचे रहस्य

विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे ऋषींनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा विचार त्यांनी नमूद
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय दशा झालेली आहे ती पाहता खरोखरीच चिंता वाटते. कारण राज्याचे राजकारण देशाला दिशा देणारे असते. येणाऱ्या काळात २०२४ साली
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406