May 17, 2026
Home Page 352
विश्वाचे आर्त

मनातून मीपणा गेला तरच घडतो खरा त्याग

जितकी संपत्ती अधिक तितकीच सुख-दुःखे अधिक असतात. संपत्ती सुख देते पण त्याबरोबर त्याचा सांभाळ करताना दुःखही सोसावे लागते. साधनेसाठी मनाची शांती ही महत्त्वाची असते. या
गप्पा-टप्पा

उर्मिलाची भन्नाट आणि कमाल ‘बुक क्लब’ संकल्पना!

 “योग्य वेळी योग्य पुस्तके तुमच्या हातात पडली तर ती तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. आणि हे शाश्वत आहे! माझ्या युट्युबचे ८८ टक्के प्रेक्षक ह्या फक्त
विशेष संपादकीय

‘सामाजिक प्रदूषण’ ठरते आहे सर्व समस्यांचे मूळ

मनातील वाढती असूया, विचार, निर्जीव गोष्टींबद्दलची ओढ, स्पर्धा, मोबाईलद्वारे माहितीच्या भोवती फिरणारे जग, समाजमाध्यमांनी निर्माण केलेले आपले दुहेरी व्यक्तिमत्व यातून सर्व समस्यांचे मूळ असलेले ‘सामाजिक
विश्वाचे आर्त

क्षणिक लाभापेक्षा शाश्वत लाभ कधीही उपयुक्त

मंदिरात प्रवेश मिळवून झटपट दर्शन घ्यावे यासाठीही वशिला लागतो. पैसा देऊन झटपट दर्शन घेण्याची पद्धत आज रुढच झाली आहे. झटपट देवदर्शनाने समाधान मिळते की रांगेत
गप्पा-टप्पा

कडाक्याच्या थंडीत रोमॅन्टिक गाण्याच्या चित्रिकरणाचा अभिनय सावंतने सांगितलेला अनुभव

‘हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप!’ – अभिनेता अभिनय सावंत झकास मनोरंजनाला वेगवान तडका देत ‘हिरा फेरी’ करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत ‘अल्ट्रा झक्कास’ या मराठी
विशेष संपादकीय

बहुआयामी गरीबी निर्देशांक व वास्तवाचे भान !

भारत सरकारच्या नीती आयोगाने राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक ( नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स- एमपीआय) अहवाल प्रसिद्ध केला. दारिद्र्य मुक्त किंवा गरिबीच्या शापातून मुक्त होण्यासाठी 
मुक्त संवाद

पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव

जे जे भोगले आणि जगले ते अनुभव म्हणजे आत्मकथन. माझ्या मते डॉ. खंडेराव शिंदे यांचे पकाल्या हे आत्मकथन म्हणजे वास्तविक जीवनाचे खरेखुरे उदाहरण आहे. कारण
विश्वाचे आर्त

कळसाच्या दर्शनानेही होते खरे देव दर्शन

कळस दिसल्यानंतर विसाव्याचे ठिकाण मिळाल्याचा आनंद प्रवाशांना होत असे. या आनंदाने प्रवासाचा सर्व थकवा दूर होत असे. कारण कळस हा प्रवासातील मोठा आधार त्याकाळी होता.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल !

सह्याद्री पर्वतात दरड कोसळणे आता नित्याचे झाले आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आपण पाहात आहोत. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर
विश्वाचे आर्त

मीपणा घालवण्यासाठीच नित्य अनुभूती

अध्यात्माचे वेड लागावे अशी शिष्याची अवस्था होते. खरं म्हणजे वेडा माणूसच अजरामर इतिहास घडवत असतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्याशिवाय, त्यात वेडे झाल्याशिवाय अप्रतिम अशी कलाकृती
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406