July 16, 2025
Home Page 460
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर :  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या
विश्वाचे आर्त

स्त्रीचे प्रेम

स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे.  राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सवयी बदला भविष्य बदलेल

कोणत्याही आव्हानात्मक क्षेत्रात मिळालेले यश हा काही योगायोग नसतो. माणसाच्या या धवल यशात त्याच्या चांगल्या सवयींचा ही सिंहाचा वाटा असतो. लहानपणापासुनच जडलेली अभ्यासाची,वेळेच्या नियोजनाची, व
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

इथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा
संशोधन आणि तंत्रज्ञान

कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहा…काय मिळते कचऱ्यातून?

कचरा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णनेतून वीज निर्मितीचेही प्रयोग केले जात आहेत. यामध्ये विषारी वायूचे उत्सर्जनामुळे काही मर्यादा आहे. पण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी
संशोधन आणि तंत्रज्ञान

सुर्याभोवती खळे पडण्याचे काय आहे शास्त्रीय कारण

हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थमधून जातात, तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. प्रा . डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर
पर्यटन

दूधसागराची साहसकथा!

साधारण अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर एकदाचा तो प्रचंड आणि खराखुरा दुधाचा वाटावा असा दूधसागर साक्षात समोर!!! वैखरी अगदी अभावितपणे म्हणून गेली, बाबा किती भारीये धबधबा आणि
पर्यटन

लांजा व्हिलेज…हिमालयातील हे एक अफलातून ठिकाण…

अमावस्येची रात्र होती…आम्ही मुद्दाम हाच दिवस निवडला होता कारण त्यावेळी आकाशात चंद्र नसतो आणि त्या निरभ्र आकाशात अनेक तारेतारका अगदी सुस्पष्टपणे कॅमेरा मध्ये टिपता येतात…आणि
पर्यटन

पाटण ची “राणी ची वाव” आणि मोढेरा चे “सूर्य मंदिर”

दिवाळीच्या सुट्टीत अहमदाबादला मामाला भेटायला जाऊयात असा विचार अगदी दोन आठवड्यांपूर्वी मनात आला. एवढ्या कमी वेळात ट्रेनची तिकीटे मिळणे अशक्यच होते. दिवाळी संगमनेरात असल्याने, विमानाने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓