मराठी भाषा ही इतर भाषेच्या तुलनेत वेगळी असून ती अलंकाराने नटलेली आहे. शब्दसौंदर्य आणि अर्थसौंदर्य हा या भाषेमध्ये गोडवा निर्माण करतो. याचा योग्य वापर व...
ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही...
माणसातील माणूसकी जागृत असली पाहीजे. याचाच अर्थ त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी हे अध्यात्मिक ग्रंथ आहेत. त्याच्या चिंतन, मननातून त्याने मनाची स्थिती साध्य करायची...
ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या...
आयुष्याचा एक समजुतदारपणा असावा लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दुःखाची एक सावली असते. व्यक्तीगत दुःखापासून पुढे परिघापलिकडे जाऊन व्यक्त होणं, ही समाजदत्त दुःखाशी...
विजय जावळे (बीड), प्रमोद मनुघाटे (नागपूर), देवा झिंजाड (पुणे), संतोष जगताप (लोणविरे), अनंत कडेठाणकर ( औरंगाबाद) यांचा सन्मान. औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध...
विशेष म्हणजे गुरु आपल्याजवळच असतात. ते आपल्यातच वास करत असतात. फक्त आपणाला त्यांची जाणिव, अनुभुती होणे गरजेचे आहे. ही अनुभुती, ही जाणिव झाली तर किती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406