July 27, 2024
Home » संस्कृती प्रकाशन

Tag : संस्कृती प्रकाशन

मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

प्राचार्य शिवाजीराव बागल पंढरपूर यांनी संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीवर लिहिलेले पुस्तक परिक्षण…. प्रा. शिवाजीराव बागल,...
काय चाललयं अवतीभवती

बायकांनी स्वत्व कसे सांभाळले, हे दाखवणारा हा ग्रंथ

आत्मचरित्र लिहिण्याची हिम्मत बाळगली पाहिजे : मंगला गोडबोले पुणे : “थोरामोठ्यांनीच आत्मचरित्र लिहावीत, हा परंपरेचा पगडा झुगारून आपल्या जगण्याचे अनुभव मांडणारे आत्मचरित्र लिहिण्याची हिंमत बाळगली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी

वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर...
मुक्त संवाद

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज सुनिताराजे पवार यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा...
मुक्त संवाद

बोराडे गुरुजींनी दाखविली ‘शाळेची वाट’

संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा...
काय चाललयं अवतीभवती

अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह

चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून...
काय चाललयं अवतीभवती

सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा

निसर्ग, पर्यावरण आणि प्राणी यांचे माणसांच्या सुंदर विचारातून संवर्धन झाले पाहिजे. जल, प्राणी, वृक्ष संवर्धन हाच संजय ऐलवाडच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. माणसांच्या मनोविकृतीला कुठेतरी थांबवता...
काय चाललयं अवतीभवती

माणसातल्या माणुसकीचा शोध घेणारी सारा शगुफ्ता

मोर आपले पाय बघून रडतो असे लिहिणारी सारा हे ठिक आहे, पण ती माझी माणसं बघून रडते असं का म्हणत असेल या उत्सुकतेपोटी तिच्याबद्दल जाणून...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ

राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुकर मारून प्रकाशमान करावा; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते. लेखकाला एका...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406