ज्ञानेश्वरीतील अज्ञान लक्षणे समजून घेऊन ज्ञानी होण्याची गरज आहे. अज्ञानावर ज्ञानाने मात करणे गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होईल. अन्यथा अज्ञानात आपण चाचपडत राहू. आपला...
गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा...
फलटणमध्ये २५ नोव्हेंबरला संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे आयोजन श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजक प्रताप गंगावणे, रघुराज मेटकरी यांना साहित्यिक गौरव...
गावाशी संबधित अशा अनेक अज्ञात संकल्पना, बरेच रोमहर्षक अनुभव, निसर्गातील विविधता व सौंदर्य, गावात बागडलेले बालपण व त्यावेळचे खेळ, घराघरातील आर्थिक दुरवस्था व त्यातूनही मिळणाऱ्या...
स्मरण-विस्मरणाचा खेळ शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा...
गवा या प्राण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. यासाठी या प्राण्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. गवा आकाराने मोठा असल्याने त्याला अन्य प्राणी त्रास देत नाहीत. मानवापासूनच त्यांना...
शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन करणारा ” बा ” दिसतो . आपल्या मुलाने “भीमाच्या चळवळीचा शिलेदार ” व्हावं हे बाळ कडू आपल्या मुलाला पाजतांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406