भेडाघाट जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटरवरील ठिकाण. पर्यटनासाठी एक रमणीय ठिकाण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे या परिसरातील चौसष्ट योगिनी मंदिरे संरक्षित करण्यात आली आहेत. याच परिसरात...
मुळात घाटवाट ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ती पाहण्याची आहे, तेवढीच ऐकण्याची, अनुभवण्याची आणि त्यातील अनुभुती अंगभर, मन व मेंदूभर रुजवण्याचीही गोष्ट आहे. त्या त्या...
कोल्हापूर शहरापासून जवळच गारगोटीरोडवर कळंबा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावाच्या सांडव्यावर डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्याचे हे क्षण… राजेंद्र कृष्णराव...
कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या...
भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका...
आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी अंटार्टिका दौरा केला. या सातव्या खंडावर ते दहा दिवस वास्तवास होते. तेथे त्यांनी टिपलेली ही छायाचित्रे. व्हेल...
नागा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या किसमा या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. यावेळी येथील अनोख्या नागा नृत्य संगीताचा अनुभव त्यांना...
श्रीलंका म्हटले म्हणजे कोणाही भारतीयाच्या मनात सर्वप्रथम रावणाची लंका येते ! पण बहुतेक तिथेच श्रीलंकेची ओळख सुरू होते आणि संपतेही ! भारतात इतकी माहीत असलेली...