February 6, 2025

मराठी साहित्य

मुक्त संवाद

भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई

मराठी भाषा ही इतर भाषेच्या तुलनेत वेगळी असून ती अलंकाराने नटलेली आहे. शब्दसौंदर्य आणि अर्थसौंदर्य हा या भाषेमध्ये गोडवा निर्माण करतो. याचा योग्य वापर व...
विश्वाचे आर्त

विकासासाठी परिवार संकल्पना

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही...
विश्वाचे आर्त

मनुष्यजातीच्या स्वभावातच भक्ती !

माणसातील माणूसकी जागृत असली पाहीजे. याचाच अर्थ त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी हे अध्यात्मिक ग्रंथ आहेत. त्याच्या चिंतन, मननातून त्याने मनाची स्थिती साध्य करायची...
विश्वाचे आर्त

ध्यानामृत…

ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या...
विश्वाचे आर्त

विषरुपी विषयापासून मुक्ती

मन बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यात आपण यशस्वी झालो, तर विषय आपणावर परिणाम करू शकणार नाहीत. साधना करताना हे विषय आपणास प्रचंड...
काय चाललयं अवतीभवती

शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार

जमीनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे....
मुक्त संवाद

पापणी आडच्या झुंबराची गाथा : देहमूठ

आयुष्याचा एक समजुतदारपणा असावा लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दुःखाची एक सावली असते. व्यक्तीगत दुःखापासून पुढे परिघापलिकडे जाऊन व्यक्त होणं, ही समाजदत्त दुःखाशी...
काय चाललयं अवतीभवती

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर 

विजय जावळे (बीड), प्रमोद मनुघाटे (नागपूर), देवा झिंजाड (पुणे), संतोष जगताप (लोणविरे), अनंत कडेठाणकर ( औरंगाबाद) यांचा सन्मान. औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध...
विश्वाचे आर्त

स्वधर्म कोणता ?

मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे. याचे आचरण करून आत्मज्ञानी होणे हेच खरे स्वधर्माचे पालन आहे. हा मानव जन्म...
विश्वाचे आर्त

भेटीलागी जीवा…चा आनंद

विशेष म्हणजे गुरु आपल्याजवळच असतात. ते आपल्यातच वास करत असतात. फक्त आपणाला त्यांची जाणिव, अनुभुती होणे गरजेचे आहे. ही अनुभुती, ही जाणिव झाली तर किती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!