दुःखाने अस्वस्थ झालेली व्यक्ती देवधर्माकडे वळते तसेच योग्य सल्ला देणाऱ्या सद्गुरुंच्या शोधात असते. मन इतरत्र गुंतवून दुःखाला सामोरे जाण्याचा या प्रयत्न असतो. सकारात्मक विचार ठेवून...
अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. योग्यवेळी व योग्य परिस्थितीतच, योग्य मानसिकतेमध्येच हे शास्त्र समजू शकते. अन्यथा हे शास्त्र म्हणजे थोतांड आहे असे वाटते. अनुभवातून हे...
अशी ही परंपरा खंडीत होण्याची संभवना नसते कारण ही भक्तीची परंपरा आहे. अमर ज्ञानाची परंपरा आहे. गुरूंचा मृत्यू हा त्यांच्या देहाचा मृत्यू असतो. आत्मज्ञानी गुरू...
प्रजेच्या न्याय हक्कासाठी उभा केलेले राज्य हे राजाच्या नावावर असले तरी ते राज्य मुळात प्रजेचे असते. प्रजाच राजावरील विश्वासाने ते राज्य उभे करत असते. राजा...
अध्यात्माची ओढ असेल तरच अध्यात्म समजते. अन्यथा हजारो पारायणे करूनही काहीही बोध होत नाही. पारायण का करायचे हे जोपर्यंत समजत नाही तो पर्यंत पारायणाचा बोध...
साधनेतील अनुभुतीने साधकाच्या वृत्तीत मोठे फेरबदल होतात. त्याच्या वागण्यात, बोलण्यात मृदुता जाणवते. इतरवेळी छोट्या छोट्या गोष्टीतून चिडणारा साधक, असमाधानी, अस्वस्थ असणारा साधक आता मात्र साधनेच्या...
वयाच्या ठराविक कालावधीत योग्य संस्कार हे यासाठीच महत्त्वाचे आहेत. योग्य संस्कारांनी वासना नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. यासाठी चांगल्या गोष्टींची आवड, संगत आपण करायला हवी. चांगल्या...
संत समाधीस्त झाले तरी त्यांच्यातून बोधामृताचा नित्य झरा ओसंडून वाहात असतो. साधकाने या बोधामृताच्या नित्य झऱ्याचा आस्वाद घ्यायला हवा. या बोधामृतामुळे साधक सावध होऊन नित्य...
युद्धामध्ये दोघांचेही नुकसान होते. हे टाळायचे असेल तर युद्ध न करता शत्रूचा पराभव कसा करता येईल याचा विचार करायला हवा. देहाच्या किल्ल्याचा पराभव करण्यासाठी देहासोबत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406