मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तवं संग्रामीं सज्ज...
चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून...
ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….मला कोणी विचारले की legend बनायला किती...
दिपावलीमध्ये प्रत्येकाच्या घरी आकाशकंदील लावण्यात येतात. हा आकाशकंदील घरीच तयार करणे शक्य आहे. तो कसा तयार करायचा ? त्यासाठी कोणते साहित्य लागते ? आकाशकंदील तोही...
कडधान्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी उत्पादन वाढणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्य पिकाच्या काढणीनंतर आता हरभऱ्याच्या लागवडीकडे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406