September 8, 2024

Month : October 2021

विश्वाचे आर्त

संग्राम, पण कोणाशी ?

मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तवं संग्रामीं सज्ज...
काय चाललयं अवतीभवती

अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह

चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून...
मुक्त संवाद

आजचा दिवस तिचा होता…

ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….मला कोणी विचारले की legend बनायला किती...
व्हायरल

चित्रा (तला) वाघ…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या… सत्तांदळे… राम नारायण कोकणामध्येकदम कदम वाढवित भांडण |पक्ष बदलत फिरत असतात स्वाभिमानाचे करुन मुंडण || राजन कोनवडेकर चित्रा (तला) वाघ…...
विश्वाचे आर्त

विरक्ती म्हणजे काय ?

विरक्ती म्हणजे काय ? जय जय राम कृष्ण हरी…जय जय राम कृष्ण हरी…हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र...
विश्वाचे आर्त

अध्यात्माची पहिली पायरी

जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे...
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे… हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ || राजन कोनवडेकर ढोंग… व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत असतात |मारेकरीच...
मुक्त संवाद

किंमत…

काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला...
मुक्त संवाद

इकोफ्रेंडली आकाशकंदील बनवा तोही घरच्या घरी…

दिपावलीमध्ये प्रत्येकाच्या घरी आकाशकंदील लावण्यात येतात. हा आकाशकंदील घरीच तयार करणे शक्य आहे. तो कसा तयार करायचा ? त्यासाठी कोणते साहित्य लागते ? आकाशकंदील तोही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा लागवडीचे तंत्र…

कडधान्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी उत्पादन वाढणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्य पिकाच्या काढणीनंतर आता हरभऱ्याच्या लागवडीकडे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!