July 27, 2024
Home » Archives for March 2023

Month : March 2023

कविता

काय ती दिवस, हुतं

गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक...
कविता

धुळधाण

धुळधाण शेताने शेतकऱ्याला पैशानी दिले बँकाना संरक्षण दरवाजानेच चोराला वाट करून दिली… निकालात काढला पुरता व्यापाऱ्यांनी दर शेताने शेतकऱ्याला लागवडीखाली आणले… देणगीशिवाय प्रवेश अशा शाळा...
काय चाललयं अवतीभवती

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे...
विश्वाचे आर्त

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे

झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा...
मुक्त संवाद

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही” नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे...
गप्पा-टप्पा

इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं...
विशेष संपादकीय

रात्रीचा प्रवास…घोर जीवास..!

वाहन अपघात टाळण्यासाठी जो उपाय सांगितला जातो तो म्हणजे ज्या लेन वर वाहतूक आहे त्या लेनवर वाहन न थांबविणे तसेच पुलांवर वाहन न थांबविणे त्याचेही...
कविता

श्वास…

🌹🌹🌹 श्वास 🌹🌹🌹 श्वास धनवान श्वास बलवान आसमंतात दरवळणारा सुगंध तो गुणवान घेत जावे कधी सोडावे भावनांना दरवळ यावे क्षण हासरे क्षण बोचरे अनुभवाचे संगीत...
विश्वाचे आर्त

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

जनतेला संभ्रमावस्थेत ठेवून स्वतःचा कार्यभाग साधला जात आहे. ज्ञानाच्या मार्गात अडथळे उभे करून विकासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. जनता ज्ञानी झाली तर त्याचा तोटा...
मुक्त संवाद

खेड्यातील प्रखर वास्तव : ‘ उसवण ‘

लक्ष्मण दिवटे लिखित ‘ उसवण ‘ या संग्रहातील कथा शेतकरी आणि शेतमजूरांच्या बारोमास कष्ट करीत जगण्याचे भयावह आणि प्रखर वास्तव त्यांच्याच बोली भाषेतून अगदी जिवंतपणे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406