July 27, 2024

Month : March 2023

गप्पा-टप्पा

अवयवदानातून २०२२ मध्ये १५ हजाराहून अधिक जणांचे पुण्यकर्म

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(99 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप...
विशेष संपादकीय

बँकांच्या दिवाळखोरीतून धडा शिकण्याची गरज !

“बँकांच्या दिवाळखोरी” वर विशेष आर्थिक लेख. अमेरिकेतील सिल्वरगेट बँक, सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक व स्वित्झर्लंड मधील क्रेडिट सुईस बँक यांची दिवाळखोरी गेले दोन सप्ताह ...
विश्वाचे आर्त

खचलेल्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य अध्यात्मात

सद्गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात. त्यांच्याजवळ आनंद ओसंडून वाहत...
फोटो फिचर

रानमाणूस प्रबोधनात्मक लघुपट (व्हिडिओ)

संतोष बांदेकर लिखित आणि श्री भावई देवी नाट्यविश्व गोठोस निर्मित ‘रानमाणूस” हा प्रबोधनात्मक लघुपट पाहण्यासाठी करा क्लिक…...
पर्यटन

कर्णेश्वरांचा किरणोत्सव !

कर्णेश्वर मंदिराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय आहे . या प्रत्येक शिल्पात दडलेला अर्थ आणि याचे महत्व जाणून घेणे ही...
पर्यटन

रामेश्वर पंचायतन !

कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या...
मुक्त संवाद

जलक्रांती केव्हा…?

पाण्याबाबतची जलक्रांती केव्हा होणार अन् कशी होणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. पाणी आणि इतर नैसर्गिक संपदांबाबत मात्र आपली सर्वांचीच भूमिका अगदीच प्राथमिक स्तरावर रेंगाळली...
कविता

फक्त पोटापूरतंच पेर..!

फक्त पोटापूरतंच पेर..! भरमसाठ देऊन खतं कर्ज वाढवून घेतो महाग महाग औषधाची फवारणीबी करतो सांग गड्या कश्यापाई खर्चाचे हे थेर पडीत ठेव रान फक्त पोटापूरतं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धूप कमी करण्यासाठी काजू, आंबा, नारळ लागवड

भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून गोव्यातील प्रमुख पिकांमधील माती आणि पोषक तत्वांचे नुकसान यावर स्पष्टीकरण गोवा – भारतीय कृषी संशोधन परिषद – सेंट्रल कोस्टल अॅग्रिकल्चरल रिसर्च...
मुक्त संवाद

मन हा मोगरा !

दोन मन असतात एक बहिर्मन व दुसरे अंतर्मन; पण हे कधीच खोटे बोलू शकत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा वारंवार सूचना देत असतात. सौ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406