शिवरायांनी जे काही कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीत गाजवलं त्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, वडील शहाजीराजे भोसले यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे संस्कार मुलांवर असतील,...
पूर्वीच्याकाळी निवळीच्या बियांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निवळीची गरज आता उरली नाही. त्यामुळे निवळीचे महत्त्व कमी झाले. साहजिकच निवळीची...
भाताच्या काढणीनंतर असणाऱ्या शेतातील ओलाव्यावरही तुरीची लागवड करता येते. भात काढणीनंतर लगेचच टोकण पद्धतीने त्या क्षेत्रात तुरीची लागवड केल्यास मशागतीचा खर्चही वाचतो. कमी खर्चात उपलब्ध...
गावजीवन, कृषीसंस्कृती आणि बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण या कथांत आहे. कथेत येणारी स्थळे इतक्या ताकदीने चितारली आहेत की दृश्यमानतेचा अनुभव यावा. व्यक्तीसमूहाच्या बोलीचे रूप या स्थळांना...
आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा: जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे कोल्हापूर : भारतातील उमेदवारांना परदेशात नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी ते 26 मे...
सेवा हा धर्म मानून सेवा करायला हवी. बदलत्या काळात सेवा हा शब्दच वेगळ्या अर्थाने घेतला जातो. सेवा म्हणजे शोषण नव्हे. शोषणाचा हेतू ठेवून सेवा देण्याचे...
जगातील तीन प्रमुख कापूस उत्पादक देश - भारत, अमेरिका, चीन दरवर्षी भारतात सरासरी ५७७० हजार मेट्रीक टन कापूस उत्पादन होते. अमेरिकेत दरवर्षी सरासरी ३९९९ हजार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406