July 27, 2024

Month : May 2023

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाणीटंचाई आणि पर्यावरण !

नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे...
विश्वाचे आर्त

अती तेथे माती…

मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती...
काय चाललयं अवतीभवती

नादब्रह्मच्या बासरीधुनची गुरुवंदना…

कोल्हापूरः नादब्रह्म संगीत गुरुकुलच्या १०० शिष्यांनी एका सुरात बासरीवादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवंदना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोरंबे येथील जंगली...
काय चाललयं अवतीभवती

अहिंसा विरुद्ध हिंसेच्या लढाईत लेखक, अहिंसावादींनी ठाम भूमिका घेण्याची गरज

आपण आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मन, मेंदू खुले ठेवून ते कशाला प्रतिसाद देतात हे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. आचार विचारांची मुक्तता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नोंदीतून नियोजनाद्वारे शेतीचे प्रश्न सोडविणे शक्य

आधुनिक तंत्रज्ञान भारताने प्रगती केली आहे. पण याचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. आजही पाण्याचे योग्य नियोजन शेतकरी करू शकत नाही. पण...
काय चाललयं अवतीभवती

अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुरस्कार जाहीर

पुणेः येथील अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कथा, कविता, कादंबरी, एकंकिका व इतर विभागातील प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी...
विश्वाचे आर्त

अध्यात्म हे अनुभवशास्त्र

बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला, हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !

एकेकाळी काही घरांमध्येच असलेल्या दूरध्वनीचे रूपांतर मोबाईल मध्ये होऊन आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात  मोबाईल आला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने  झाला असला तरी  त्याचे...
मुक्त संवाद

ग्रामजीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा कथासंग्रह-तारणहार

तारणहार मधील बहुसंख्य कथा या एकाच शब्दाच्या शीर्षकाच्या आहेत. चिमणीचं घर आणि मनाचा फुलोरा या दोन कथा त्याला अपवाद आहेत. संग्रहातील १५ ही कथा वाचत...
विश्वाचे आर्त

मौन व्रताचे अनेक फायदे

प्रसिद्धीपराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406