उत्सव नव्हे गरज !मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि...
भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला...
कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे. हा भक्ती योगाचा सिध्दांत संतांनी...
एक चांगला लघुपट पाहिल्याचा अनुभव या पुस्तकाने दिला. लहान मुलांना एका संवेदनशील आणि आजच्या काळात कळीचा बनलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा सहजपणे गोष्टींच्या माध्यमातून समजून...
वाचन संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाटू लागली आहे. वाचनाचे महत्व आता पटवून सांगावे लागत आहे. नव्या पिढीसमोर आता माध्यम बदलले आहे. ज्ञान मिळवण्याचे...
पुणेः कवयित्री शान्ता शेळके जन्मशताब्दीनिमित्त राजन लाखे यांनी “बकुळगंध” ग्रंथाची निर्मिती केली आहे. यातून १०० मान्यवर, १०० कविता, १०० आठवणी सोशल मिडियाच्या माध्यमातून जगातील मराठी...
संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा...
अनुभवातूनच, अनुभूतीतूनच शिष्यामध्ये हळूहळू बदल घडत असतो. त्याच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात हा बदल जाणवायलाही लागतो. या बदलाने शरीरात होणारा उत्कर्ष म्हणजेच शारीरिक तप भरास आले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406