February 6, 2025
Home Page 313
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन…

सरकार कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन देणार – ‘कृषी  यांत्रिकीकरणावरील उप-मिशन’ अंतर्गत वित्तीय  सहाय्य पुरवले  जात आहे भारतात सुयोग्य पद्धतीने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय कृषी आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत

🌾 उसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत 🌾 ऊस तोडणीनंतर उसाचे पाचट जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया
मुक्त संवाद

नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा

काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कणखर साग…

घराचे बांधकाम करायची चर्चा सुरू झाली, की प्रथम आठवणारे झाड म्हणजे सागवान. सागवानाचे लाकूड प्रत्येकाला हवे असते. घराच्या दरवाजाचे लाकूड सागवानाचे असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या लाकडाच्या उपयुक्ततेआड त्याचे
फोटो फिचर

Saloni Art : कलिंगडाच्या कापाचे चित्र असे रेखाटा…

अगदी खरोखर वाटावे असे कलिंगडाच्या कापाचे थ्रीडी चित्र कसे रेखाटायचे जाणून घ्या चित्रकार सलोनी लोखंडे – जाधव यांच्याकडून…
मुक्त संवाद

कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…

कोरोनाने आपल्याला दाखवून दिले की समाजातील कुठल्याही स्तरातला माणूस तितकाच असुरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले, नवे मार्ग
विश्वाचे आर्त

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा

स्वप्नात राहून कधीच विकास साधता येत नाही. स्वप्नात न राहाता जागृत राहायला शिकले पाहीजे. स्वप्नात राहून पदरी निराशा पडते. साधना करतानाही स्वप्नात असता कामा नये.
कविता

वर अमृत स्वप्नांचा..

वर अमृत स्वप्नांचा सुख वाटता वाटतापडो आभाळही थिटेदुःख वाटण्या पहाताहात हळू मागे तटे दुःख ऐकण्या सदाचश्रुती असावी तत्परदुःख कथिण्या कधीचओठी पडो न अंतर दुःख ऐकता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संवर्धनाचे रान उठवा…

वनांच्या संवर्धनासाठी वणव्याच्या घटनांवरही पर्याय शोधण्याची गरज आहे. काही तज्ज्ञांनी वणव्याच्या घटना रोखण्याचे उपाय शोधले आहेत. कोकणात या संदर्भात जागरुकताही केली जात आहे. लोकसहभागातून या
विशेष संपादकीय

भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद

बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓